कधी कधी कसे सगलेच चुकत जाते...


कधी कधी कसे सगलेच चुकत जाते...

येते येते म्हण म्हणता सुख हरवून जाते...

विसरूनजायचे झाले गेले पुन्हा पुन्हा ठरवते...

आणि पुन्हा त्याच धाग्यात गुंतून मी राहते...



नाहीच काढ्याची आठवण कधी...

दर वेळेस ठरवले..

आणि पुन्हा पुन्हा आठवणतच मन हे हरवले...

नकळत मग डोळ्यातुन पानी वाहत राहते....

कधी कधी कसे सगलेच चुकत जाते...



तुला मात्र कश्याच फरक पडत नाही...

सहज म्हणुन सुधा का कधी माझी आठवण येत नाही??

बराच लांब गेलास तू थोडया दिवसात...

मी मात्र अजुन पुठे चाललेच नाही...

कुणास ठाउक का पण पाउल अजूनही अड़खलते...

कधी कधी कसे सगलेच चुकत जाते.



कधी कधी कसे सगलेच चुकत जाते...

येते येते म्हणता म्हणता सुख हरवून जाते...


This entry was posted on 1:15 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.